‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कृषिचिंतन’ : शेतकऱ्यांच्या हिताचा विचार देणारा ग्रंथ
आजच्या व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या युगात माणसं मेढरांसारखं वागायला लागलीयत. ‘आला मॅसेज की केला फॉरवर्ड’ हा अनेकांचा विरंगुळा झालाय. एक वेळ हा प्रकार परवडला, पण दुसरा प्रकार अतिशय घातक आहे. तो म्हणजे या समाजमाध्यमावरचं ज्ञान (?) हेच अंतिम सत्य समजणारे लोक. अशा या संकटाच्या काळात एका महापुरुषाचे विचार व काम लोकांपर्यंत पोहचवण्याचा उपक्रम खरंच स्तुत्य आहे.......